

Which Kaal Sarp Dosh causes maximum problems in life know details
esakal
कुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहु आणि केतू या दोन छाया ग्रहांच्या मध्यभागी येतात, तेव्हा 'कालसर्प योग' निर्माण होतो. अनेकदा लोक या नावाला ऐकूनच घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या गूढ नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा विळखा सारखा नसतो.
काही लोकांच्या आयुष्यात हा दोष असूनही ते यशाची उंच शिखरे गाठतात, तर काही जणांना पावलोपावली संघर्षाचा सामना करावा लागतो. हा फरक पडतो तो तुमच्या पत्रिकेत कोणत्या स्थानात हा सर्प दोष ठाण मांडून बसला आहे यावर. म्हणूनच सरसकट भीती न बाळगता त्याचा खरा स्वभाव समजून घेणे गरजेचे असते.