Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

What is Kaal Sarp Dosh and How It Forms in Kundli : कालसर्प दोषामुळे आयुष्य उध्वस्त? जाणून घ्या सर्वात घातक प्रकार कोणता आहे
Which Kaal Sarp Dosh causes maximum problems in life know details

Which Kaal Sarp Dosh causes maximum problems in life know details

esakal

Updated on

कुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहु आणि केतू या दोन छाया ग्रहांच्या मध्यभागी येतात, तेव्हा 'कालसर्प योग' निर्माण होतो. अनेकदा लोक या नावाला ऐकूनच घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या गूढ नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा विळखा सारखा नसतो.

काही लोकांच्या आयुष्यात हा दोष असूनही ते यशाची उंच शिखरे गाठतात, तर काही जणांना पावलोपावली संघर्षाचा सामना करावा लागतो. हा फरक पडतो तो तुमच्या पत्रिकेत कोणत्या स्थानात हा सर्प दोष ठाण मांडून बसला आहे यावर. म्हणूनच सरसकट भीती न बाळगता त्याचा खरा स्वभाव समजून घेणे गरजेचे असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com