Mumbai: ‘मिठी’ नदीवर खर्चाचा पूर, महापालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या; मुंबईकरांमध्ये असंतोष

Mumbai Mithi River: मिठी नदीवर आतापर्यंत ४,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरीही महापालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
Mithi River

Mithi River

ESakal

Updated on

विष्णू सोनवणे

मुंबई : मिठी नदीच्या महापुरानंतर २००५ पासून आतापर्यंत सुमारे ४,००० कोटी रुपये मिठी नदीवर खर्च झाले आहेत. या पैशात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी एखादा पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झाला असता. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूही मिठीचे भय अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांना पैशाचा अपव्यय होत असल्याबद्दल चिंता वाटत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com