Nanded News: जल जीवनची ६० टक्केच कामे पूर्ण; अनेक गावांवर पाणीटंचाईचे मळभ; आडात आहे, पण पोहऱ्यात येईना

Villages Still Facing Acute Water Shortage: नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना ६०% पूर्ण; अनेक गावांवर पाणी नाही. ग्रामस्थांना नळ असूनही पिण्याचे पाणी मिळत नाही, टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची स्थिती चिंताजनक असून, अनेक ठिकाणी कामे ५० ते ६० टक्क्यांवरच अडकली आहेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही ग्रामीण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अजूनही पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com