

Nanded News
esakal
नांदेड: केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची स्थिती चिंताजनक असून, अनेक ठिकाणी कामे ५० ते ६० टक्क्यांवरच अडकली आहेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही ग्रामीण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अजूनही पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.