shashikant chavan
sakal
मंगळवेढा - सध्या खरीप पावसाने ओढ दिल्यामुळे कालवा व नदीकाठची पिके धोक्यात आली असून, उजनी धरण सध्या 50% पर्यंत भरल्याने उजवा व डावा कालव्यासह भीमा नदीपत्रात देखील पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.