Manchar News : आंबेगाव शिरूर तालुक्यातील 35 गावांना दिलासा; डिंभे धरणातून उजव्या कालव्यात पाणी

हुतात्मा बाबू गेनू सागर धरणातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात मंगळवारी (ता. २६ )१८० क्युसेस पाणी सोडण्यात आले.
dimbhe dam right canal

dimbhe dam right canal

sakal

Updated on

मंचर - हुतात्मा बाबू गेनू सागर धरणातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात मंगळवारी (ता. २६) १८० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. मंचर अवसरी खुर्द येथून पाणी कालव्यातून पुढे गेले आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील सुमारे ३५ गावे व ५० वाड्या वस्त्यावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com