Nashik Water Crisis : पाणीटंचाईप्रश्नी संवेदनशील राहावे

मंत्री झिरवाळ : पेठला बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; बोरीची बारीला भेट
Water Crisis
Water Crisis sakal
Updated on

नाशिक- पेठ तालुक्यात पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावात टंचाई निवारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे, पाणीटंचाईचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com