Nagpur District: कोदामेंढीत पाणीटंचाई चे गंभीर संकट; नदी-नाले आटले; पेंच धरणाचे पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी

Severe Water Shortage Hits Kodamendi Villages: कोदामेंढीतील ग्रामीण भागात वाढती उष्णता आणि नदी-नाले कोरडे पडल्यामुळे पाणीटंचाई गंभीर झाली आहे. विहिरींची पातळी घटल्याने २०-२५ फुटांवर मिळणारे पाणी आता ५०-६० फुटांवर आहे.
Nagpur District

Nagpur District

esakal

Updated on

कोदामेंढी (मौदा): वाढत्या उष्णतेमुळे मौदा तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिक हैराण झाले असून नदी-नाले पूर्णपणे आटल्याने पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com