Shrirampur News: श्रीरामपूर शहरात सामाजिक सलोखा कायम ठेवा: सोमनाथ घार्गे; तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध समाजघटकांशी साधला संवाद!

importance of unity and peace in local communities: रामनवमीतील दगडफेकीनंतर श्रीरामपूरात तणाव; सर्व धर्मांच्या सहभागातून सामाजिक सलोखा व शांततेची परंपरा जपण्याचे आवाहन
Shrirampur Tension: Leaders Step In to Promote Social Harmony

Shrirampur Tension: Leaders Step In to Promote Social Harmony

sakal

Updated on

​श्रीरामपूर : श्रीरामपूर हे अशा वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे शहर आहे, जिथे जगातील सर्व जयंत्या साजऱ्या होतात. येथील समाजरचना म्हणजे श्रीकृष्णाचा ''काला'' आहे. ज्याप्रमाणे सर्व पदार्थ एकत्र मिसळल्याशिवाय काल्याला चव येत नाही, तसेच सर्व धर्मांच्या योगदानाशिवाय शहराचा सामाजिक सलोखा पूर्ण होऊ शकत नाही. प्रभू श्रीरामांच्या नावाचा लौकिक जपण्यासाठी कोणालाही वजा करून चालणार नाही, तर सर्वांना सोबत घेऊनच शांततेची परंपरा पुढे न्यावी लागेल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com