Ahmedabad plane crash: ‘बाबा, मी विमानात बसलो आहे...’; शेवटचा मेसेज ठरला अखेरचा, वर्षानंतरही अहमदाबाद दुर्घटनेच्या जखमा ताज्याच..

Fear of flying continues after tragic air crash in Gujarat: अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण; २६० जणांचा बळी गेलेल्या या अपघाताच्या जखमा नातेवाइकांच्या मनात अजूनही ताज्या, विमानप्रवासाच्या कल्पनेनेही भीतीचा झटका
A Year After the Ahmedabad Crash, Grief and Fear Continue to Shadow Victims’ Families

A Year After the Ahmedabad Crash, Grief and Fear Continue to Shadow Victims’ Families

sakal

Updated on

अहमदाबाद: गुजरातेतील अहमदाबादमधील ‘एआय १७१’ विमान अपघाताला आता वर्ष पूर्ण होत आले आहे. या भीषण दुर्घटनेत २६० जणांचा बळी गेला होता, मात्र मृतांच्या नातेवाइकांच्या मनातील दुःख आणि भीती आजही कायम आहे. यातील अनेक कुटुंबीयांना आता विमान प्रवासाची प्रचंड भीती वाटत असून, काही जण या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत. अपघातात प्रियजनांना गमावल्यावर कुटुंबीय व प्रत्यक्षदर्शींचे जगणेही अवघड झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com