'या' पाच सवयी आताच सोडा, नाहीतर आयुष्य कमी होईल

आज आपण अशा काही माणसांच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते.
bad habit
bad habitsakal

गरुड पुराणात माणसाने जीवन जगण्याबाबत अनेक गोष्टी सांगितले. माणसाच्या कर्मानुसार माणसाला आयुष्य मिळतं, असं गरुड पुराणात म्हटले जाते. यासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण अशा काही माणसांच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते.

bad habit
Health Tips: शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी ट्राय करा 'हे' सुपरफूड
  • जर तुम्ही मांसाहारी असाल आणि शीळे मांस खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे उत्तम नाही. शिळे मासमधील जिवाणू तुम्हाला अनेक आजारांनी ग्रस्त करतील

  • स्मशानभूमीत मृतदेह जाळल्यानंतर आगीतून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक हानिकारक जीवाणू असतात. हे जीवाणू आपल्या शरीरावर चिकटले तर ते शरीराच्या आरोग्याला धोकादायक असतात.त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर कोणीही तेथे जास्त काळ राहू नये आणि घरी येऊन आंघोळ करावी आणि कपडे व्यवस्थित धुवावेत.

bad habit
Health Tips: वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घेताय? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या
  • रात्रीच्या वेळी दही खाणे, आजारांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे. रात्री दही खाल्ल्याने पोटाचे आजार वाढतात आणि ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात.त्यामुळे रात्री दही खाण्याची सवय सोडली पाहिजे.

  • गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते त्यांचे आयुष्य कमी होते. सकाळची शुद्ध हवा माणसाचं आयुष्य वाढवते. या हवेमुळे अनेक आजार बरे होतात.

  • गरुड पुराणानुसार सकाळी हस्तमैथून केल्यास केल्यास पुरुषांचे आयुष्य कमी होते. तसेच सकाळी शारिरीक संबंध ठेवण्यामुळे शरीर कमजोर होते. याउलट सकाळी योग, प्राणायाम केल्यास शरिराला उर्जा मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com