

Sports
esakal
नवी दिल्ली: आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वांनाच फटका बसत आहे. भारतातील क्रीडा उद्योगही त्यातून सुटलेला नाही. युद्धामुळे पेट्रोलियम आधारित उत्पादनांच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाले असून, क्रीडा क्षेत्राच्या कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.