हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Hardik Pandya and Shreyas Iyer Debate Continues: हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर यांची चर्चा सुरू असतानाच रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या भविष्यातील टी-२० कर्णधारासाठी संजू सॅमसनचे नाव पुढे केले आहे. संजूच्या आक्रमक फलंदाजीसह नेतृत्वगुणांचे शास्त्रींनी कौतुक केले.
Hardik Pandya and Shreyas Iyer Debate Continues

Hardik Pandya and Shreyas Iyer Debate Continues

esakal 

Updated on

Ravi Shastri Picks Sanju Samson for Captaincy: भारतीय कर्णधारांच्या यशस्वी यादीमध्ये पाहिलं तर सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) नाव देखील घेतलं जातं. सूर्याने नुकताच झालेला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून दिलं. भारताला विश्वविजेता बनून जवळपास तीन महिने झाले आहेत. परंतु आता चिंता व्यक्त केली जात आहे ती म्हणजे सूर्याच्या फलंदाजीची. सूर्या सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्याच्या फलंदाजीतील घसरणीमुळे निवड समिती त्याच्या जागी आता दुसऱ्या खेळाडूला कर्णधारपद देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. फलंदाजीत त्याचा फॉर्म आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com