Mumbai News: गिरणी कामगारांना हक्काचे घरं नाहीचं, सरकारकडून पुन्हा मुंबईतील घरांचे गाजर

Mill Workers Mumbai Houses: राज्य सरकारने गिरणी कामगारांना शेलू येथील घरांसाठी राजी केले होते. मात्र याबाबत कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याने गिरणी कामगारांनी सरकारवर आरोप केले आहेत.
Mill Workers Mumbai Houses

Mill Workers Mumbai Houses

ESakal

Updated on

मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावी, अशी आग्रही मागणी असतानाही राज्य सरकारने अनेक कामगारांना शेलू येथील घरांसाठी राजी केले आहे. त्याला कामगारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला असतानाच राज्य सरकारने आता पुन्हा गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याबाबतचे विविध पर्याय तपासण्यासाठी समिती नेमली आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा गिरणी कामगारांना मुंबईतील घरांचे गाजर दाखवले असल्याचा आरोप गिरणी कामगार कृती संघटनेने केला आहे. तसेच शेलू येथील घरांसाठी तयार झालेल्या कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com