

Nagpur
esakal
नागपूर: बोगस नोंदणीला आळा घालण्यासाठी जन्म-मृत्यूच्या नोंदीत मोठ बदल झाले. आता ३० दिवसांच्या नोंदणी न केल्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य असेल. यामुळे वेळेत नोंदणी न करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.