

Fadnavis Defends Maratha Welfare Measures; Shinde Assures Relief for Farmers Soon
sakal
जामखेड: मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. मराठा समाजाला जे-जे शक्य आहे, ते दिले. अहिल्यादेवींनी अनेक आक्रमणांनंतर सनातन धर्म जिवंत ठेवला. लोकशासन आणि प्रशासन कसे असू शकते, हे अहिल्यादेवींनी दाखवून दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.