

Mumbai Goa Highway Traffic
ESakal
पाली : शनिवारी आणि रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठी डोकेदुखी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सध्या प्रवासी, पर्यटक आणि कोकणवासियांकडून व्यक्त होत आहे. शनिवारी आणि रविवारदरम्यान महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इंदापूर आणि माणगाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.