Organic Farming : रासायनिक खतांचा वाढता वापर चिंताजनक; आ. सचिन कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे आश्वासन

Sustainable agriculture policy in Maharashtra: रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आरोग्य व जमिनीच्या सुपीकतेवर गंभीर परिणाम; आ. सचिन कल्याणशेट्टी यांची सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र धोरण व व्यापक जनजागृती मोहिमेची जोरदार मागणी
Natural Farming Gets a Boost as Maharashtra Govt Responds to Sachin Kalyanshetty’s Demand

Natural Farming Gets a Boost as Maharashtra Govt Responds to Sachin Kalyanshetty’s Demand

esakal

Updated on

अक्कलकोट: : राज्यातील वाढत्या रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्य, जमिनीची सुपीकता आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वततेसमोर गंभीर आव्हाने निर्माण होत असल्याचा मुद्दा विधानसभेत प्रभाविपणे आवश्यक उदाहरणासह उपस्थित करत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याने विशेष धोरण आखावे, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com