Success Story: श्रमशक्‍तीच्‍या जोरावर कावडीत ग्रामविकासाची नांदी! ‘धरण उशाला, कोरड घशाला’ शाप पुसण्‍यात यश, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

Best smart village in Maharashtra: महू-हातगेघर धरणामुळे विस्थापित कावडी गावाने श्रमशक्ती, एकजूट आणि आधुनिक सुविधांच्या बळावर ‘स्मार्ट व्हिलेज’चा आदर्श निर्माण करत पर्यटकांसाठी नवे आकर्षण केंद्र उभे केले.
Kawadi Erases the Curse of 'Water Nearby, Thirst Still Dry' With Remarkable Village Transformation

Kawadi Erases the Curse of 'Water Nearby, Thirst Still Dry' With Remarkable Village Transformation

sakal

Updated on

भोसे : जावळी तालुक्‍यातील महू- हातगेघर धरणामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या डोंगरपायथ्याच्या कावडी गावाने श्रमशक्‍ती आणि एकजुटीच्‍या जोरावर ग्रामविकासाची नांदी घडवत, परिसरात विकासाचे नंदनवन फुलवले आहे. विस्‍थापनाचे दु:ख बाजूला सारत, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ हा शाप पुसून टाकत ४०० लोकवस्तीच्या या गावाने घडवलेली क्रांती सध्या पाचगणी- महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com