Sangamner : आठ महिन्यांत ५० आगीच्या घटना; अग्निशमन विभागामार्फत मिळविण्यात आले आगीवर नियंत्रण

दोन नवीन बुलेट अग्निशमन विभागात शासनामार्फत नगरपरिषदेस प्राप्त झालेल्या आहे. अग्निशमन विभागाकडे एकूण बारा लोकांची टीम उपलब्ध आहे, यामध्ये चार चालकांसह आठ फायरमन आहे. यामुळे आग आटोक्यात आणताना कुठेही अडचण येत नाही.
Firefighters in action controlling flames during one of the 50 incidents reported in the last 8 months.
Firefighters in action controlling flames during one of the 50 incidents reported in the last 8 months.Sakal
Updated on

संगमनेर : शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून, नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत या सर्व आगी विझविण्यात आल्या आहेत. यामुळे अग्निशमन विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे अनर्थही टळले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com