Tue, May 30, 2023
विश्वासाला गेलेला तडा आणि हितसंबंधाला आलेली बाधा यामुळे मणिपूरमधील जमातींमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथे शांतता स्थापन करणे आणि सर्व घटकांचे हित जपणे या दृष्टीने पावले पडली पाहिजेत.मणिपूरमधील वातावरण गेल्या महिनाभरापासून हिंसाचार आणि त्यातून होणाऱ्या विस्थापनाने गढूळ बनले आहे. खरे तर मागच्या वेळी उडालेल्या भडक्यानंतरच तेथे लक्ष देण्याची आणि आग विझवण्यासाठी सर्वंकष प्रयत
सर्व संबंधित आणि असंबंधितांसाठी- तातडीचे आणि महत्त्वाचे. काही महिन्यांपासून असे निदर्शनास आले आहे की, मंत्रालय परिसरात दिवसेंदिवस अभ्या
- जयवंत चव्हाण निशांत बंगेरा हा मध्यमवर्गीय कुटुंबातील ठाण्यात राहणारा मुलगा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने नोकरी सुरू केली; पण महाविद्
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभेत प्रथमच निखळ बहुमतावर सत्ता पादाक्रांत केली त्यास नऊ वर्षे पूर्ण होत असतान
युगंधर वासुदेवाच्या सूचनेनुसारसारी प्रतिभा पणाला लावूनमयासुराने कोरुन काढलाइंद्रप्रस्थातील भव्याद्भुत प्रासाद,जिथे भूमीला प्राप्त झाले होते,अद्वितीय स्फटिकत्त्व, आणिप्रवाही जलधारेने अंगिकारले होते,हिमखंडांचे अविचल स्थैर्य.
जम्मू-काश्मीरला जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनविण्यासाठी भारत प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मात्र, ३७० कलम रद्द करून आज चार वर्षे पूर्ण ह
- विकास झाडेसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिले होते. तथापि, केंद्र सरकारने विधेयकाद्वा
‘ जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, थोड़े आँसू हैं थोड़ी हँसी आज गम है तो कल है खुशी’ हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकले जाते, तेव्हा
अलिकडे वाहतूक पोलिस चांगलेच सतर्क झाले आहेत. जवळपास प्रत्येक चौकात तुम्हाला एक तरी वाहतूक पोलिस कर्मचारी Traffic Police दिसून येईल. एवढचं नव्हे तर नियम तोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता अनेक सिग्नलवर तसंच महामार्गांवर ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. Know How to Check and pay traffic E challanअनेकांकडून न कळत नियम Rules तोडले जातात. तुमचा कडून एखाद्या नियमाचं उल
Advocate नंदिनी चंद्रकांत शहासने, पुणेमहाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी अधिकाधिक रोचक होत आहेत. एकनाथ शिंदे पक्ष-बदल न करता मुख्यमंत्
जलालखेडा (जि. नागपूर) : अनेक भागात मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी (Sowing of crops) करत
लोकशाहीच्या न्यायप्रणालीप्रमाणे कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडेच असतो. तथापि, न्यायव्यवस्थेने निकाल देण्याआधीच मीडिया ट्राय
विश्वाची निर्मिती कशी झाली असावी, सुरुवातीचे विश्व नक्की कसे होते, कोण आधी तयार झाले, कसे तयार झाले, का तयार झाले, असे एक ना अनेक प्रश्न मानवी मनाला नेहमी भेडसावत असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अगदी आदिम काळापासून केला गेला. आजवर ही प्रक्रिया अखंड चालू आहे. विश्वाची निर्मिती शोधण्यासाठी अनेकांनी समोर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे कल्पनांच्या जहाजाला शिडा
एखादा खाद्यपदार्थ खावासा वाटला, की आपण लगेच जवळच्या दुकानात जाऊन तो पदार्थ विकत घेतो. काही विशिष्ट पदार्थ विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात.
जनुकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अधिक जलद आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे ‘क्रिस्पर’. क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलर इंटरस्पेस्ड शॉर्ट
तुम्ही आजची ३१ डिसेंबरची पार्टी कोणकोणत्या मित्रांबरोबर साजरी करायची, या विचारात असणार... मात्र, जपानमध्ये एकट्याने पार्टी करण्याचा ट्र
सर्व संबंधित आणि असंबंधितांसाठी- तातडीचे आणि महत्त्वाचे. काही महिन्यांपासून असे निदर्शनास आले आहे की, मंत्रालय परिसरात दिवसेंदिवस अभ्यागतांची गर्दी वाढू लागली आहे. सध्याचे सरकार हे गतिमान सरकार असल्या कारणाने नागरिक मंत्रालयात मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. यामुळे वीज, पाणीपुरवठा, उद्वाहन (पक्षी : लिफ्ट), क्यांटिन आदी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून क्षमतेपेक्षा चौपट
युगंधर वासुदेवाच्या सूचनेनुसारसारी प्रतिभा पणाला लावूनमयासुराने कोरुन काढलाइंद्रप्रस्थातील भव्याद्भुत प्रासाद,जिथे भूमीला प्राप्त झाले
प्रिय मितवा (मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या) मा. नानासाहेब फडणवीस यांसी शि. सा. न. सदरील पत्र मी आमच्या सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात बसून लिहीत
स्थळ : मातोश्री हाइट्स. वेळ : जेवणाची.‘मातोश्री’तील दिवाणखान्यात चार-पाच मंडळी बसली आहेत. सर्वांचे चेहरे दुर्मुखलेले आहेत, कारण ते सगळे
डोंबिवली : हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास करत असताना एक प्रवासी आपली बॅग एक्सप्रेस मध्येच विसरला. प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर त्याच्या ही बाब लक्षात आली. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बॅग मध्ये तब्बल 44 तोळे सोने व चांदीचे दागिने असल्याने रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने जलद गतीने तपास करत 24 तासात ब
डोंबिवली : हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने रिक्षा चालकासह सात जणांनी श्री सदस्यांना बांबूने मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्या
डोंबिवली - शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध ठाकरे समर्थक असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यात
कतरीना कैफ(Katrina Kaif), विकी कौशल (Vicky Kaushal)राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या कपड्यां
विश्वासाला गेलेला तडा आणि हितसंबंधाला आलेली बाधा यामुळे मणिपूरमधील जमातींमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथे शांतता स्थापन करणे आणि सर्व घटकांचे हित जपणे या दृष्टीने पावले पडली पाहिजेत.मणिपूरमधील वातावरण गेल्या महिनाभरापासून हिंसाचार आणि त्यातून होणाऱ्या विस्थापनाने गढूळ बनले आहे. खरे तर मागच्या वेळी उडालेल्या भडक्यानंतरच तेथे लक्ष देण्याची आणि आग विझवण्यासाठी सर्वंकष प्रयत
गरज नसताना अतिरिक्त औषधे विकत घ्यायला लागणे म्हणजे पैशाचा अपव्यय आणि भुर्दंडच आहे. त्यामुळे औषधाच्या पूर्ण पट्टीऐवजी सुट्या गोळ्या विकत
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या मतभेदाने भविष्यातील संवादाचे सूर कसे असतील, याची चुणूक दिसत आहे. संवादाचा
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून दंड थोपटणे सुरू झाले आहे. तथापि, एकीचे बळच सत्तेपर्यंत नेऊ शकते, हे कर्नाटकात
MORE NEWS

संपादकीय
स्वतःसाठी स्वप्न तर सगळेच पाहतात; पण सामान्य लोकांकरिता एखादे विशाल स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींमुळे कोट्यवधी लोकांची स्वप्नपूर्ती होते. मुंबईच्या टाटा रुग्णालयाच्या तोडीस तोड कर्करोग रुग्णालय नागपुरात उभारून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
देशातील सर्वांत मोठे नागपूरचे एनसीआय कर्करोग रुग्णालय
MORE NEWS

संपादकीय
हवामानबदलाला तोंड देण्यासाठी सरकारने विविध उपक्रम सुरू केले. तडाखेबंद कार्यक्रम होत आहेत. लोकसहभाग वाढत आहे. मात्र, स्वतः सरकारच पर्यावरण रक्षणाच्या कायद्याची धार बोथट करत असल्याने विनाशाला खतपाणी मिळत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ अशी म्हण आहे. मेच्या तिसऱ्या आठवड्यात माध्यमांसमोर सहसा न य
हवामानबदलाला तोंड देण्यासाठी सरकारने विविध उपक्रम सुरू केले. तडाखेबंद कार्यक्रम होत आहेत. लोकसहभाग वाढत आहे.
MORE NEWS
MORE NEWS

संपादकीय
नअस्कार! काय? आजचा दिवस राखून ठेवलात की नाही? नाही? अरेच्चा...मी तर आत्तापास्नंच तयार होऊन बसल्ये आहे... आमचे फ्रेंड, फिलॉसफर, गाइड आणि मराठी साहित्यातील एकमेव ज्ञानदिवा जे की, रा. अच्युतम गोडबोलेम यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव मिळणार आहे ना आज! जायलाच हवं...नाही गेले तर ज्ञान
नअस्कार! काय? आजचा दिवस राखून ठेवलात की नाही? नाही? अरेच्चा...मी तर आत्तापास्नंच तयार होऊन बसल्ये आहे...
MORE NEWS

संपादकीय
- शुभदा नगरकरबदलत्या परिस्थितीत मूलभूत गरजांइतकीच प्रत्येकाला माहिती अचूक मिळणे महत्त्वाचे आहे. विविध स्त्रोतातून येणाऱ्या माहितीची शहानिशा, ती वास्तवदर्शी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच समाजात माहिती साक्षरतेचा प्रसार अगत्याचा आहे.
बदलत्या परिस्थितीत मूलभूत गरजांइतकीच प्रत्येकाला माहिती अचूक मिळणे महत्त्वाचे आहे. विविध स्त्रोतातून येणाऱ्या माहितीची शहानिशा, ती वास्तवदर्शी असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
MORE NEWS

editorial-articles
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या मतभेदाने भविष्यातील संवादाचे सूर कसे असतील, याची चुणूक दिसत आहे. संवादाचा सेतू बांधत साधकबाधक चर्चेसाठी उभय बाजूंनी त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.आपले सध्याचे संसद भवन ही ब्रिटिशकालीन देखण्या इमारतींपैकी ऐतिहासिक वास्तू आहे. य
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या मतभेदाने भविष्यातील संवादाचे सूर कसे असतील, याची चुणूक दिसत आहे.
MORE NEWS

संपादकीय
कर्नाटकात भाजपला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, त्याच दरम्यान उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज संस्थांमध्ये पक्षाची मोठी सरशी झाली. योगी आदित्यनाथ यांचे प्रतिमासंवर्धन आणि त्यांच्या प्रभावाची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे ‘ब्रँड योगी’ अशी चर्चा रंगू लागली आहे.
उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्ताने ‘ब्रँड योगी’ किंवा योगी लाट उदयास येत आहे.
MORE NEWS

satirical-news
प्रिय मितवा (मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या) मा. नानासाहेब फडणवीस यांसी शि. सा. न. सदरील पत्र मी आमच्या सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात बसून लिहीत आहे. किंबहुना तेच माझ्याकडून हे पत्र लिहवून घेत आहेत! मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार? अशी विचारणा करण्यासाठी त्यांनी मला घेराव घातला आहे. तारीख दिल्याशिवाय
प्रिय मितवा (मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या) मा. नानासाहेब फडणवीस यांसी शि. सा. न. सदरील पत्र मी आमच्या सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात बसून लिहीत आहे.
MORE NEWS

संपादकीय
- डॉ. अनिरुद्ध बेलसरेसद्यःस्थितीत भारतात ७ ते ८ कोटी मोकाट कुत्रे आहेत. अन्य कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येत मोकाट कुत्रे नाहीत. त्यामुळे आपल्या पुढची समस्या असाधारण आहे, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. सर्व प्रगत देश मोकाट कुत्र्याचे नियंत्रण शास्त्रीय पद्धतीने करतात, आपणही तेच केले प
सद्यःस्थितीत भारतात ७ ते ८ कोटी मोकाट कुत्रे आहेत. अन्य कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येत मोकाट कुत्रे नाहीत. त्यामुळे आपल्या पुढची समस्या असाधारण आहे, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे.
MORE NEWS

संपादकीय
कायदामंत्रिपदावरून किरेन रिजीजूंना हटवणे, दिल्लीतील नोकरशहांबाबत अध्यादेश काढणे या केंद्र सरकारच्या कृतीमागे धोरणात्मक बाबी दडलेल्या आहेत. न्यायपालिकेला यातून ठोस संदेश देण्याचाही प्रयत्न आहे.कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर पंतप्रधान काही बदल करतील, हे अपेक्षित होते. परंतु, ते इ
कायदामंत्रिपदावरून किरेन रिजीजूंना हटवणे, दिल्लीतील नोकरशहांबाबत अध्यादेश काढणे या केंद्र सरकारच्या कृतीमागे धोरणात्मक बाबी दडलेल्या आहेत.
MORE NEWS

संपादकीय
आयआयटी, दिल्ली येथील प्रा. डॉ. किरण सेठ यांनी १९७७ मध्ये स्थापन केलेली ‘स्पिक मॅके’ ही संस्था भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख तरुण मुलांना व्हावी, या उद्देशाने कार्यरत आहे. देशभरातील अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने डॉ. सेठ यांनी चक्क वयाच्या ७४ व्या वर्षी नुकतीच श्रीनग
आयआयटी, दिल्ली येथील प्रा. डॉ. किरण सेठ यांनी १९७७ मध्ये स्थापन केलेली ‘स्पिक मॅके’ ही संस्था भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख तरुण मुलांना व्हावी, या उद्देशाने कार्यरत आहे.
MORE NEWS

संपादकीय
बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस मानसिक आणि शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत आहे. अशा आजारांना तोंड देण्यासाठी छोट्या-छोट्या बदलातून समृद्ध आरोग्यासाठी ॲशदीन डॉक्टर यांनी ‘हॅबीट कोच पॉडकॉस्ट’ची सुरवात केली आहे. या वास्तवदर्शी पॉडकास्टचा घेतलेला मागोवा...
बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस मानसिक आणि शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत आहे.
MORE NEWS

editorial-articles
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून दंड थोपटणे सुरू झाले आहे. तथापि, एकीचे बळच सत्तेपर्यंत नेऊ शकते, हे कर्नाटकातील निकालाने दाखवून दिले आहे, हे विसरून चालणार नाही.महाराष्ट्रातील मुंबई-पुणे इत्यादी अनेक महत्त्वाच्या महापालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून दंड थोपटणे सुरू झाले आहे.
MORE NEWS

satirical-news
स्थळ : मातोश्री हाइट्स. वेळ : जेवणाची.‘मातोश्री’तील दिवाणखान्यात चार-पाच मंडळी बसली आहेत. सर्वांचे चेहरे दुर्मुखलेले आहेत, कारण ते सगळेच आम आदमी आहेत. त्यांचे नेते स्वामी अरविंद केजरीवाल आहेत, सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा प्रभृती बसले आहेत. पुढल्या सोफ्यावर स्व
‘मातोश्री’तील दिवाणखान्यात चार-पाच मंडळी बसली आहेत. सर्वांचे चेहरे दुर्मुखलेले आहेत, कारण ते सगळेच आम आदमी आहेत.
MORE NEWS

संपादकीय
कारगिल युद्धानंतर एकत्रित कमांड निर्मितीची कल्पना मांडण्यात आली. तथापि, वेगाने बदलणारे युद्धतंत्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे याबाबतच्या विचाराला नवा आयाम मिळत आहे. त्यामुळे या संपूर्ण योजनेचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.देशाची संरक्षण व्यवस्था काळ आणि संभाव्य धोके यांनुसार
कारगिल युद्धानंतर एकत्रित कमांड निर्मितीची कल्पना मांडण्यात आली. तथापि, वेगाने बदलणारे युद्धतंत्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे याबाबतच्या विचाराला नवा आयाम मिळत आहे.
MORE NEWS

editorial-articles
नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता अद्याप पुरती सावरलेली नाही. त्यातच दोन हजाराच्या नोटा जमा करण्याबाबत जाहीर झालेल्या निर्णयामुळे संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.बद्द वाजणारे नाणे चलनातून आपोआप बाद होते, असे कोणे एके काळी म्हटले जात असे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्व
नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता अद्याप पुरती सावरलेली नाही. त्यातच दोन हजाराच्या नोटा जमा करण्याबाबत जाहीर झालेल्या निर्णयामुळे संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
MORE NEWS

संपादकीय
- जे. एन. गुप्तासुशासनाच्या मुद्द्यावरून अदानी शेअरच्या किमतींवर सध्या तरी परिणाम झाल्याचे दिसत नाही. हिंडेनबर्ग अहवालाला एका राजकीय गटाने मान्यता दिल्याने, तो दोषपूर्ण असूनही; अन्य एका मोठ्या गटाच्या वाढीला लागलेला धक्का मात्र मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबित होताना दिसतो.अदानी समूहाचा ‘स्फोट
अदानी समूहाचा ‘स्फोट’ घडवून आणण्याच्या प्रतीक्षेत असलेले सर्व ‘टाईम बॉम्ब’ हे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालाने फुसके ठरले आहेत.
MORE NEWS

satirical-news
गेले दहा दिवस जो क्षण टाळत होतो, तो अखेर आज उजाडला. सकाळी जागच आली नाही. कुणीतरी उठवले. म्हणाले, ‘साहेब, उठावं लागतंय, ईडीच्या चौकशीला जायचंय ना?’ ते ऐकून आणखीनच झोपावेसे वाटले. पण बळेबळे उठलो. कर नाही त्याला डर कशाला?अतिशय प्रसन्न मनाने निघालो. पक्षकार्यालयात गेलो. तिथे अनेक कार्यकर्ते प्
गेले दहा दिवस जो क्षण टाळत होतो, तो अखेर आज उजाडला. सकाळी जागच आली नाही. कुणीतरी उठवले.
MORE NEWS

संपादकीय
- डॉ. इकबाल सिंह चहलजी-२० आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक २३ ते २५ मे दरम्यान मुंबईत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती काळातील आव्हाने आणि इतर संकटांची हाताळणी करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची वाटच
जी-२० आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक २३ ते २५ मे दरम्यान मुंबईत होत आहे.
MORE NEWS

संपादकीय
बिहारमध्ये सर्वानुमते जातनिहाय जनगणना सुरू करण्यात आली. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विविध समाजघटकांना आरक्षण असले तरी सर्व जातींना त्याचा लाभ मिळतोच असे नाही. त्यामुळे अशी गणना गरजेची आहे.
बिहारमध्ये सर्वानुमते जातनिहाय जनगणना सुरू करण्यात आली. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.