Fri, May 20, 2022
सखोल संशोधन अव्याहत सुरू असलेला कीटक म्हणजे मधमाशी. मधमाश्यांचा कीटकनाशके व इतर कारणांमुळे ऱ्हास होत आहे. आजच्या ‘जागतिक मधमाशा दिना’निमित्त. मधमाशा जगल्या तर आपण जगू. आपल्या आहारात येणाऱ्या अन्नपदार्थांपैकी सुमारे ६० ते ७० टक्के पदार्थ मधमाशांमुळे मिळू शकतात. कृषी उत्पादनवाढ, फलोत्पादन, वनसमृद्धी, जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन यामधील मधमाशांची अत्यावश्यक भूमिका लक्
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक आदी कळीच्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे अन्य मागासवर्गीयांच्या (ओ
इंगळ पडते अंगावरती,तसेच माथी तळते ऊनकशी आळवू अगा विठ्ठलाफुकाच मल्हाराची धून भेग भुईची फाटत जाते,येथून तेथे चिंध्याचूरपाण्यासाठी गाईगुजी
- पवन खेड़ाया विशाल देशात फक्त एक धर्म, जाती किंवा एकाच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष भले निवडणुका जिंकताना दिसत असतील; पण ते खरोख
प्रार्थनीय वंदनीय माननीय महामॅडम यांच्या चरणारविंदी बालके नानाचा शिरसाष्टांग नमस्कार.माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने तुम्हाला थेट पत्र लिहिणे, थोडे धाडसाचे आहे, परंतु, विलाजच उरला नाही. आपणच (आणि आदरणीय माननीय राहुलजी) आमच्या तारणहार आहा! संकटकाळी मनुष्य देवाच्या दारी धावतो. तसाच हा प्रयत्न समजावा.गेले काही दिवस महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विजनवास सुरु झाल्यागत वा
- प्रा. सुरेश चोपणेवाघांच्या मानवावरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अशा हल्ल्यांत मानवी मृत्यूंचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
जागतिकीकरणानंतर खुला व्यापार हेच निरपवाद असे तत्त्व असल्याचे सांगितले जात होते. परंतु वास्तवात प्रत्येक देशाने या खुल्या नि उदार धोरणाच
राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या अमानुष हत्येनंतर सहा-सात वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस
जलालखेडा (जि. नागपूर) : अनेक भागात मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी (Sowing of crops) करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पाऊस आलाच तर पेरणीची घाई न करता ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ख
लोकशाहीच्या न्यायप्रणालीप्रमाणे कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडेच असतो. तथापि, न्यायव्यवस्थेने निकाल देण्याआधीच मीडिया ट्राय
सद्यःस्थितीत अमलात असणारा १४४ कलमाचा आदेश हा फौजदारी दंडसंहितेतील आहे; भारतीय दंडविधानातील नव्हे. परंतु कायद्याविषयी लोकांमध्ये अनेक गै
संशयितांना अटक करण्याच्या संदर्भात पोलिस दलात अद्यापही वसाहतवादी मानसिकता दिसून येते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आणि गुन्हा
विश्वाची निर्मिती कशी झाली असावी, सुरुवातीचे विश्व नक्की कसे होते, कोण आधी तयार झाले, कसे तयार झाले, का तयार झाले, असे एक ना अनेक प्रश्न मानवी मनाला नेहमी भेडसावत असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अगदी आदिम काळापासून केला गेला. आजवर ही प्रक्रिया अखंड चालू आहे. विश्वाची निर्मिती शोधण्यासाठी अनेकांनी समोर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे कल्पनांच्या जहाजाला शिडा
एखादा खाद्यपदार्थ खावासा वाटला, की आपण लगेच जवळच्या दुकानात जाऊन तो पदार्थ विकत घेतो. काही विशिष्ट पदार्थ विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात.
जनुकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अधिक जलद आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे ‘क्रिस्पर’. क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलर इंटरस्पेस्ड शॉर्ट
तुम्ही आजची ३१ डिसेंबरची पार्टी कोणकोणत्या मित्रांबरोबर साजरी करायची, या विचारात असणार... मात्र, जपानमध्ये एकट्याने पार्टी करण्याचा ट्र
इंगळ पडते अंगावरती,तसेच माथी तळते ऊनकशी आळवू अगा विठ्ठलाफुकाच मल्हाराची धून भेग भुईची फाटत जाते,येथून तेथे चिंध्याचूरपाण्यासाठी गाईगुजींचेरक्तमाखले दमले खूर जीवित झाले मरुभूमीपरिरोज धुळीचे उठती लोटशुष्क जिभांना तडे चाललेखोल खपाटी गेले पोट सडकेलागी उभे सापळेअस्थिपंजरी वृक्ष तसेपाचोळ्यांचे ढीग निघालेपिशाच्चवारा क्रूर हसे
प्रार्थनीय वंदनीय माननीय महामॅडम यांच्या चरणारविंदी बालके नानाचा शिरसाष्टांग नमस्कार.माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने तुम्हाला थेट प
आजची तिथी : श्रीशके १९४४ वैशाख पौर्णिमा.आजचा वार : ट्यूसडेवार.आजचा सुविचार : जानी, हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे, लेकिन बंदूक हमारी
बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!मम्मामॅडम : (आवरत) हं...पाणी तापलंय, आंघोळ करुन घे!बेटा : कमॉन! मी ऑ
कतरीना कैफ(Katrina Kaif), विकी कौशल (Vicky Kaushal)राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या कपड्यांपासून, दागिने, लग्नातला मेनू आणि हळदीपासून सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली. अनेकांना कतरिनाची मेहंदी खूपच आवडली. कतरिनाला राजस्थानधील जोधपुरच्या पाली जिल्ह्यातून आणलेली खास सेंद्रीय पद्धतीने बनवलेली सोजत मेहंदी लावण्यात होती. त्याची कि
गाजराचा हलवा, गुलाबजाम, हॉट चॉकलेटचे थंडीच्या दिवसातं याचे सेवन अधिक केल्यास वजनवाढीसाठी कारणीभूत ठरु शकते. थंडीच्या हंगामात वाढणारे वज
शाहरुखखान हा लोकप्रिय अभिनेता. सुपरस्टार झाल्यावर आपल्याला जे जे मिळाले नाही ते ते आपल्या मुलाला मिळावे असे त्याने ‘सिमी गरेवाल शो’मध्य
पेट्रोल, डिझेलवरील करआकारणी केव्हा तरी ‘जीएसटी’मध्ये जाणार आहे, हे गृहीत धरून राज्य सरकारने आपल्या उत्पन्नाच्या मार्गांचे नियोजन तयार क
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक आदी कळीच्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाच्या प्रश्नावरून भिजत पडलेले असतानाच, मध्य प्रदेशात मात्र अशाच निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा मोठाच धुरळा उडाला आहे. खरे तर अवघ्या आठ दिवसांपूर्वी या
जागतिकीकरणानंतर खुला व्यापार हेच निरपवाद असे तत्त्व असल्याचे सांगितले जात होते. परंतु वास्तवात प्रत्येक देशाने या खुल्या नि उदार धोरणाच
राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या अमानुष हत्येनंतर सहा-सात वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते. एकमेका स
MORE NEWS

संपादकीय
युक्रेनला चारी मुंड्या चित करू, अशा दर्पोक्तीत रशियाचे अध्यक्ष पुतीन होते. पण त्यांचा भ्रमनिरास होताना दिसतो. मात्र, त्यांच्या या कृतीने जागे होऊन अनेक दशके तटस्थ राहिलेल्या फिनलंड, स्वीडनने ‘नाटो़’च्या छत्राखाली जाण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. तो पुतीन यांच्या धोरणाचा पराभवच म्हणावा लाग
युक्रेनला चारी मुंड्या चित करू, अशा दर्पोक्तीत रशियाचे अध्यक्ष पुतीन होते. पण त्यांचा भ्रमनिरास होताना दिसतो.
MORE NEWS

ढिंग टांग
आजची तिथी : श्रीशके १९४४ वैशाख पौर्णिमा.आजचा वार : ट्यूसडेवार.आजचा सुविचार : जानी, हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे, लेकिन बंदूक हमारी होगी, गोली भी हमारी होगी, और वक्त भी हमारा होगा...(थोर डायलॉगकर्ते मा. राजकुमार)नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी पाठीत खंजीर खुपसला
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी पाठीत खंजीर खुपसला म्हणून कुणाचे राजकीय वजन कमी होत नाही, किंबहुना मूठभर वाढतेच, असा माझा तीस महिन्यातला अनुभव आहे.
MORE NEWS

संपादकीय
मराठी चित्रपटांची निर्मिती वाढत असल्याचे आकड्यांवरून दिसत असले तरी त्यातील किती प्रदर्शित होतात, त्याला किती प्रेक्षकवर्ग लाभतो, याचा विचार केला पाहिजे. मग लक्षात येते ती चित्रपटगृहांच्या उपलब्धतेची समस्या. त्यावर मात करण्यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्या प्रयत्नांनीच पर
मराठी चित्रपटांची निर्मिती वाढत असल्याचे आकड्यांवरून दिसत असले तरी त्यातील किती प्रदर्शित होतात, त्याला किती प्रेक्षकवर्ग लाभतो, याचा विचार केला पाहिजे.
MORE NEWS

ढिंग टांग
बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!मम्मामॅडम : (आवरत) हं...पाणी तापलंय, आंघोळ करुन घे!बेटा : कमॉन! मी ऑलरेडी करुन आलोय, पुन्हा करु का?मम्मामॅडम : (भराभर सूचना देत) बरं बरं! तुझे मॉर्निंग वॉकचे जोडे कुठायत? ते घालून ये!बेटा : (दुप्पट कंटाळून) हॅ:!! मी वर्क आऊ
बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
MORE NEWS

संपादकीय
- डॉ. विजय केळकर, रवी पंडित, किशोरी गद्रेकोथरूड कचरा डेपोची जागा ‘मेट्रो’ला दिल्यानंतर महापालिकेला पर्यायी जागा रामनदीच्या प्रभावक्षेत्रात देण्यात आली. त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थ आणि महापालिका यांच्यात तेढ निर्माण झाली आहे. यानिमित्ताने शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाचा वेध. कोथरूड कचरा डेप
कोथरूड कचरा डेपो पुणे शहरातून हलवण्यासाठीचे आंदोलन, त्यानंतर फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील ग्रामस्थांची आंदोलने व त्याचे पडसाद याचा अनुभव पुणेकरांनी घेतला आहे.
MORE NEWS

अग्रलेख
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते. एकमेका सहाय्य करू... असे म्हणत गाजवलेले शौर्य आणि मिळवलेले यश प्रत्येक खेळाडूचे असले तरी त्या यशाला एक वेगळी चमक असते. थॉमस करंडकाचे भारतीयांनी मिळवलेले ऐतिहासिक अ
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते.
MORE NEWS

संपादकीय
माणूस हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. नैतिक पेचप्रसंगांचा अनुभव मानवेतर प्राण्यांना येऊ शकत नाही. माणूस म्हणजे ज्याला नैतिक प्रश्न पडतात असा कदाचित एकमेव जीव आहे. कदाचित म्हणण्याचे कारण असे की आपल्याला अजूनही मानवेतर प्राण्यांबद्दल तशी फार कमी माहिती आहे. त्या माहितीच्या आधारे आज तरी प्
माणूस हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. नैतिक पेचप्रसंगांचा अनुभव मानवेतर प्राण्यांना येऊ शकत नाही. माणूस म्हणजे ज्याला नैतिक प्रश्न पडतात असा कदाचित एकमेव जीव आहे.
MORE NEWS

संपादकीय
पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात. पण या गोष्टी कल्पित असल्याचा दिलासाही असतो. समाज माध
पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात.
MORE NEWS

संपादकीय
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींवर ब्रिटिशांनी राजद्रोहाचे अनेक खटले दाखल केले होते. गांधीजी म्हणायचे, ‘मला माझ्या देशाबद्दल बोलण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही. हवी ती शिक्षा सरकारने द्यावी.’ यामुळे इंग्रजांची अडचण व्हायची. इंग्रज गेले, परंतु भारतीय दंड संहितेतील १२४ अ ह
भारतीय दंड संहितेतील राजद्रोहासंदर्भातील ‘कलम १२४ अ’च्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आतापर्यंतच्या सरकारांच्या कारभाराला ती चपराक आहे.
MORE NEWS

ब्लॉग
काँग्रेसच्या प्रलंबित ‘चिंतन’ शिबिराचे उद्घाटन सोनिया गांधी यांनी उदयपूर येथे केले. पक्षाचे पुनरुत्थान करण्याची हाक त्यांनी दिली. यातून चार प्रश्न उभे राहतात. एक म्हणजे आठ वर्षांपासून निद्रावस्थेत असलेल्या काँग्रेसचे पुनरुत्थान करता येईल का? दुसरे म्हणजे, जर हे शक्य असेल तर हे परिवर्तन घड
नवीन निर्माण गौरवशाली भूतकाळाच्या प्रतिमेत अडकलेले नाही, तर भविष्याकडे पाहणारे हवे.
MORE NEWS

अग्रलेख
भारताच्या राजकीय अवकाशात मोठे स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या २०१४ मधील लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा देशात महागाई शिगेला पोहचली होती. भारतीय जनता पक्ष तेव्हा रस्त्यावर गॅस सिलिंडर घेऊन उतरला होता. महागाईविरोधात देशव्यापी आंदोलने झाली होती. त्या ऐतिहासिक लोकसभेचे मतदान सुरू झाले तेव्हा मे
भारताच्या राजकीय अवकाशात मोठे स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या २०१४ मधील लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा देशात महागाई शिगेला पोहचली होती.
MORE NEWS

संपादकीय
जसा जन्मतो तेज घेऊन ताराजसा मोर घेऊन येतो पिसारातसा येई कंठात घेऊन गाणेअसा बालगंधर्व आता न होणे!रतीसारखे रुपलावण्य लाभेकुलस्त्री जसे हास्य ओठांत शोभेसुधेसारखी साद, स्वर्गीय गाणेअसा बालगंधर्व आता न होणे!...कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी १९६८ साली, खनपटीला बसलेल्या पु. ल. देशपांड्यांना या आठ
...कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी १९६८ साली, खनपटीला बसलेल्या पु. ल. देशपांड्यांना या आठ ओळी लिहून दिल्या, तेव्हा पुणं होतं.
MORE NEWS

संपादकीय
- किशोर रिठेवातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांना वनवणव्यांनी ग्रासले आहे. या वनवणव्यांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे. हवामान बदलामुळे या वनवणव्यांना पोषक परिस्थिती निर्माण झाली, ही चिंताजनक बाब आहे.वातावरणामध्ये हरितवायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढ
वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांना वनवणव्यांनी ग्रासले आहे. या वनवणव्यांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे.
MORE NEWS

संपादकीय
राजपक्ष कुटुंबियांनी सिंहली राष्ट्रवादाच्या नावावर झुंडी पोसल्या. झुंड कोणाचीच ताबेदार नसते. झुंडीला कोणताही धर्म नसतो. जगणे अवघड बनल्यावर तीच झुंड त्यांच्या जीवावर उठली आहे.जब चूल्होंकी आग बुझती है तो पेट की आग बढती जाती है राख में चिंगारियाँ नहीं रह जाती वो उठती है पीडितों के सीनेसे और द
राजपक्ष कुटुंबियांनी सिंहली राष्ट्रवादाच्या नावावर झुंडी पोसल्या. झुंड कोणाचीच ताबेदार नसते. झुंडीला कोणताही धर्म नसतो. जगणे अवघड बनल्यावर तीच झुंड त्यांच्या जीवावर उठली आहे.
MORE NEWS

संपादकीय
उद्या आहे ता. १५ मे. हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षितता, नव्या पिढीचं संगोपन - यासाठी असणारं ‘कुटुंबाचं’ महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. आजच्या काळात ते अतिशय आवश्यक झालं आहे. कारण जगभरात आज कुटुंब संस्था विस्कळित होताना दिसते
उद्या आहे ता. १५ मे. हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षितता, नव्या पिढीचं संगोपन - यासाठी असणारं ‘कुटुंबाचं’ महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.
MORE NEWS

अग्रलेख
बेभरवशाचे हवामान आणि बेभरवशाची शेती हे आपल्या जगण्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याला शरणागत राहूनच सगळे नियोजन करावे लागते. या आस्मानी परिस्थितीत जेव्हा नियमनात्मक आणि नियोजनात्मक बाबी, बी-बियाण्यांपासून खतांपर्यंत अनेक साधनांची उपलब्धता आणि पुरवठा, बाजारपेठातील चढउतार असे प्रश्न येऊ लागतात
गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊसमान चांगले राहिले. भूगर्भातील पाणीपातळी वाढली. त्याचा परिणाम पीक व्यवस्थापनावर आणि पद्धतीवर झाला आहे.
MORE NEWS

संपादकीय
कोविडवर पूर्णतः नियंत्रणाचा चीनचा प्रयत्न किती तकलादू आणि तोकडा आहे, हे शांघायमध्ये लागू कराव्या लागलेल्या कडक लॉकडाऊनने दाखवून दिले आहे. उलट त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला. या घटनांमधून चिनी सरकारच्या दाव्यातील फोलपणा, धोरणातील त्रुटी आणि क्षमतांच्या मर्यादा अधिक अधोरेखित झा
कोविडचा पूर्णतः नायनाट होऊ शकत नाही, हे जगातील बहुतेक देशांनी आता स्वीकारले आहे.
MORE NEWS

ढिंग टांग
केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रावर विजेचे संकट (विजेसारखेच) कोसळले आहे. केंद्राने वेळच्यावेळी कोळसा उपलब्ध करुन न दिल्याने राज्य सरकारवर ही आफत ओढवली, हे उघडच आहे. केंद्राच्या सूडबुद्धी, सापत्नभाव आणि संकुचित वृत्तीमुळे आज महाराष्ट्राची सारी रयत उकाड्याने हैराण झाली आहे. या उकाड
केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रावर विजेचे संकट (विजेसारखेच) कोसळले आहे. केंद्राने वेळच्यावेळी कोळसा उपलब्ध करुन न दिल्याने राज्य सरकारवर ही आफत ओढवली, हे उघडच आहे.
MORE NEWS

अग्रलेख
अखेर ब्रिटिश आमदानीने लागू केलेल्या ‘देशद्रोहा’संबंधातील वादग्रस्त कलमाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आजवरच्या केंद्र सरकारांना मोठीच चपराक बसली. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठल्याच सरकारने, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, हे देशद्रोहविषयक कलम काढून टाकण्याबाबत फा
गेल्या आठवड्यात भारतीय दंड संहितेतील या वादग्रस्त कलम ‘१२४-अ’ला पुन्हा आव्हान दिले तेव्हा केंद्र सरकारने समर्थनच केले.
MORE NEWS

संपादकीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ तीन दिवसांचा युरोपीय देशांचा दौरा अत्यंत फलदायी ठरला. त्याचबरोबर या दौऱ्यानिमित्ताने जागतिक राजकारण आणि अर्थकारणात भारताचे स्थान उंचावत असल्याचे अधोरेखित झाले. भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, हेही दिसून आले. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी युरोपमधील ज
गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी युरोपमधील जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क या तीन देशांचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला खूप महत्त्व होते.