Fri, May 20, 2022
सांगलीतील सुनीता व सचिन शिंगारे हे पती-पत्नी जखमी प्राणी व पक्ष्यांच्या सेवेत समाधान मानतात. आजवर त्यांनी अनेक जखमी पक्ष्यांची देखभाल करून त्यांना निसर्गात सोडलं आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असूनही पदरमोड करून हे दांपत्य मुक्या जीवांच्या शुश्रूषेसाठी धडपडत असतं. सचिन म्हणाले, ‘बालपणापासूनच मला प्राणी व पक्षी फार आवडतात. शाळेचे तास बुडवून तासंतास निसर्गातील जिवांना मी न
बेळगाव : भरधाव खासगी आराम बसने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचालक जागीच ठार तर वाहक जखमी झाला. बुधवार (ता
बेळगाव - जिल्हा आणि तालुका पंचायत अनुदान तसेच ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातील अनुदानातून शाळांच्या दुरुस्तीसाठी १८ क
बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची तारीख घोषित झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण पुन्हा एक
- अजीज झळकेसांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. उन्हाळी पिकांसाठी हा पाऊस पोषक असून द्राक्ष, ऊस व अन्य फळ पिकांनाही तो फायदेशीर आहे. उन्हाने लाहीलाही झालेली असताना दमदार पावसाने सगळीकडे वातावरण अल्हाददायक झाले.गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी हवा आहे. यंदा मॉन्सून
राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचे वार वाहत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. अशात त्यांनी गुर
सत्तारूढ वरुटे गटाविरूद्ध विरोधकांचे एकीचे प्रयत्नशिक्षक बँक निवडणुकीच्या हालचालींना गती; करवीरमध्ये इच्छुकांची गर्दी
महापुराचा लेखाजोखा कागल तालुका---जादा रक्कम शासनाकडे गेली परतपंचनामे करताना फरक पडल्याचा परिणाम; दोन टप्प्यांत भरपाईचे वाटप
राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचे वार वाहत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. अशात त्यांनी गुरुवारी (ता. १९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आता संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. (SambhajiRaje Chhatrapati nominated by Mahavikas Aghadi)
सत्तारूढ वरुटे गटाविरूद्ध विरोधकांचे एकीचे प्रयत्नशिक्षक बँक निवडणुकीच्या हालचालींना गती; करवीरमध्ये इच्छुकांची गर्दी
महापुराचा लेखाजोखा कागल तालुका---जादा रक्कम शासनाकडे गेली परतपंचनामे करताना फरक पडल्याचा परिणाम; दोन टप्प्यांत भरपाईचे वाटप
01264अॅड. पाटील यांची निवडरुकडी ः रुकडी तालुका हातकणंगले येथील अॅड. सूरज पाटील यांची नुकतीच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कायदेशी
सोलापूर - भाजपाने धार्मिक भांडणे लावत आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा उद्योग भाजप, रास्वसंघ परिवाराने चालवला आहे. कारण महागाई व इंधन दरवाढ तर सर्वांचा जीवन मरणाचा प्रश्न बनली आहे. पण मोदी सरकार केवळ कॉर्पोरेट घराण्याचे भले करण्याच्या पाठीमागे लागले आहे अशी टीका माकपाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी पत्र परिषदेत केली आहे. दत्त नगरातील माकपाच्या कार्यालयात श्री. ना
सोलापूर - खासगी तसेच एसटी महामंडळाच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट दर खूपच कमी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यासह शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी पॅस
सोलापूर - आंतरजातीय प्रेमविवाह झाल्यामुळे तुझ्या माहेरून काहीच वस्तू किंवा पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आता व्यवसायासाठी माहेरून दहा ते
सोलापूर - वातावरणाचा समतोल बिघडल्याने फळांचा दर्जा घसरला. यामुळे द्राक्ष उत्पादकांवर माल टाकून देण्याची वेळी आली आहे. अजूनही जिल्ह्यात
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

पश्चिम महाराष्ट्र
इस्लामपूर (जिल्हा सांगली) - नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. संबंधित ठेकेदाराला त्या कामगा
नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.
MORE NEWS

कोल्हापूर
राशिवडे बुद्रुक - गेल्या वर्षीचा पावसाळा राधानगरी तालुक्याला आस्मानी संकट घेऊन आला होता. चोवीस तासात तालुक्यातील पश्चिमोत्तर भागात तब्बल ८८९ मिलिमीटर पाऊस पडला. डोंगर खचले, रस्ते बंद झाले. कुपलेवाडीत अख्खे कुटुंब भूस्खलनात गाडले गेले. शेती बांधासह वाहून गेली. भाताच्या खाचरांवर गाळा साचला,
आराखडा, सर्वेक्षणही चुकीचे ठरल्याचे चित्र; नागरिकांना फटका
MORE NEWS

सोलापूर
सोलापूर - भाजपाने धार्मिक भांडणे लावत आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा उद्योग भाजप, रास्वसंघ परिवाराने चालवला आहे. कारण महागाई व इंधन दरवाढ तर सर्वांचा जीवन मरणाचा प्रश्न बनली आहे. पण मोदी सरकार केवळ कॉर्पोरेट घराण्याचे भले करण्याच्या पाठीमागे लागले आहे अशी टीका माकपाचे राज्य सचिव डॉ. उ
डॉ. उदय नारकर, माकपकडून केंद्रावर टिका
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS