अहिल्यानगर : सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे २०.९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीपोटी तीन लाख ७५ हजारांची निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे..Passengers punished : संथ रस्ताकामाची प्रवाशांना शिक्षा.नाशिक विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे..जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. .कर्जत तालुक्यातील नऊ गावांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच श्रीरामपूर तालुक्यातील एका गावाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. .Police raid : कोर्टगल्लीत कॅफेवर पोलिसांचा छापा .जिल्ह्यातील एकूण १२ गावांतील २०.९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ३ लाख ७५ हजार रुपयांची मागणी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.