Ahilyanagar News : पाचरट जाळल्यास कारवाई : जिल्हाधिकारी सालीमठ; साखर कारखानदार बैठक

उसाच्या शेतातील पाचरट जाळल्याने प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पाचरट जाळल्यास प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठSakal
Updated on

अहिल्यानगर : पाचरट हे शेतात ठेवल्यास खत म्हणून चांगला उपयोग होतो. उसाच्या शेतातील पाचरट जाळल्याने प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पाचरट जाळल्यास प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com