Dipankar Bhattacharya: देश संकटात असताना पंतप्रधान कुठे होते : भट्टाचार्यांचा सवाल;ऑपरेशन सिंदूरवरून सरकारवर घणाघात

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर केवळ तीन-चार दिवसांत ते थांबवण्यात आलं. नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने ते थांबवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काहीही बोललेले नाहीत. देशाच्या सुरक्षेसाठी सुरू झालेल्या कारवाईचा असा शेवट होतो, हे गंभीर आहे.
Bhattacharya raises sharp questions on PM’s absence during national emergency
Bhattacharya raises sharp questions on PM’s absence during national emergencySakal
Updated on

श्रीरामपूर : ऑपरेशन सिंदूर चारच दिवसांत थांबवलं गेलं आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हे युद्ध आम्ही थांबवलं,’ असं सांगितलं. मग मोदी सरकार गप्प का? देशवासीयांना अजूनही उत्तर मिळालेलं नाही. ही सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण नीतीच्या अपयशाची कहाणी आहे, अशी टीका भाकप (माले) लिबरेशनचे नेते दीपांकर भट्टाचार्य यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com