Crops started burning : बॉम्बमुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली: वरवंडीतील जलवाहिन्यांची जोडणी रखडली

Rahuri News : माहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू लागवड प्रकल्पाच्या जमिनीवर फायटर विमानातून एक बॉम्ब निसटला. दीडशे फूट माती उंच उडाली. जमिनीवर मोठा खड्डा पडला.
Bomb blast in Varvandi damages crops and halts the crucial water pipeline installation."
Bomb blast in Varvandi damages crops and halts the crucial water pipeline installation."esakal
Updated on

राहुरी : वरवंडी येथे फायटर विमानातून निसटलेला बॉम्ब जमिनीत सात फूट खोल रुतला. त्यामुळे सहा फूट खोलीवरील शेतकऱ्यांच्या चार सायफनच्या जलवाहिन्या फुटल्या. घटनेला सात दिवस उलटले. बॉम्ब जिवंत असल्याने जलवाहिन्या जोडण्याची कामे रखडली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतकऱ्यांची शेवटच्या एका पाण्यावर आलेली पिके जळायला लागली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com