खळबळजनक प्रकार! बालसंरक्षक समिती केवळ कागदावर; मुलींना फूस लाऊन पळवून नेण्याचे प्रमाण वाढले, चोरी-छुपके विवाह

Ahilyanagar : मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याने चोरी-छुपके विवाह सोहळ्याची सध्या रणधुमाळी सुरू आहे. याबाबत नसती अफात नको, म्हणून तक्रार करायला कुणी धजावत नाही. तालुक्यातील सिद्धटेक येथील बालविवाह रोखण्यास यश आले.
Child Protection Mechanism Fails as Underage Girls Go Missing, Marry Secretly
Child Protection Mechanism Fails as Underage Girls Go Missing, Marry SecretlySakal
Updated on

-नीलेश दिवटे

कर्जत : बालविवाह अथवा बाल अत्याचार प्रतिबंधासाठी कार्यरत असणारी बालसंरक्षण समिती तालुक्यात कागदावरच आहे. या समितीची बैठकच होत नसल्याचे विदारक चित्र असून, मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याने चोरी-छुपके विवाह सोहळ्याची सध्या रणधुमाळी सुरू आहे. याबाबत नसती अफात नको, म्हणून तक्रार करायला कुणी धजावत नाही. तालुक्यातील सिद्धटेक येथील बालविवाह रोखण्यास यश आले. मात्र या प्रकाराची व्याप्ती तालुका भरात आहे, त्याचे काय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com