Ahilyanagar News : 'पुणतांबेतील गोदावरी घाटाचा विकास होणार': विवेक कोल्हे यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण

Ahilyanagar: निर्णयाअंतर्गत राज्यभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेले तलाव, विहिरी/बारव, कुंड, घाट यांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करण्याच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
Ahilyanagar
CM approves Puntamba Godavari Ghat development; MLA Vivek Kolhe’s long-standing demand gets green signal for execution.Sakal
Updated on

कोपरगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांच्या कार्याचा गौरव राखण्यासाठी व ऐतिहासिक जलसंपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापक योजनेत पुणतांबे येथील गोदावरी घाटाचा समावेश झाल्याने घाटाचे जतन, दुरुस्ती व सुशोभीकरण करून पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com