

Three Generations Enjoy Cricket Together as India Marches into Final
sakal
अहिल्यानगर: टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना भारताविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्यास न्यूझीलंडने पाचारण केल्यापासूनच तरुणाईमध्ये जल्लोष सुरु होता. तो विजयानंतरही कायम होता.