Ahilyanagar News : ‘ढिसाळ कारभारामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर’; मनपा कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा

येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही, तर महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाकणार आहे, असा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
cleanliness issue
cleanliness issueSakal
Updated on

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही, तर महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाकणार आहे, असा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com