Parner : शेतकऱ्यांनी अडविला राज्य महामार्ग : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे;नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर असलेल्या जांभूळ ओढ्यात गत आठवड्यात सुपे एमआयडीसीमधील एका कंपनीने आपले रसायनयुक्त पाणी सोडले होते. त्यामुळे ओढ्याचे व त्या परिसरातील विहिरी व कूपनलिका यांचे पाणी खराब झाले.
Farmers in Maharashtra end their protest after receiving written assurance from the government, with a focus on seeking compensation for the losses they have incurred.
Farmers in Maharashtra end their protest after receiving written assurance from the government, with a focus on seeking compensation for the losses they have incurred.Sakal
Updated on

पारनेर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर असलेल्या जांभूळ ओढ्यात गत आठवड्यात सुपे एमआयडीसीमधील एका कंपनीने आपले रसायनयुक्त पाणी सोडले होते. त्यामुळे ओढ्याचे व त्या परिसरातील विहिरी व कूपनलिका यांचे पाणी खराब झाले. पिकांना पाणी दिल्याने पिके जळाली. विहिरीतील मासेही मृत पावले होते. याबाबत निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जांभूळओढा येथे शेतकऱ्यांनी सुमारे एक तास रास्तारोको केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com