Ahilyanagar : औरंगजेबची कबर महाराष्ट्रातून काढा; हिंदुत्ववादी संघटनेची मागणी

छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर छळ केला. त्याचा मृत्यू अहिल्यानगरमध्ये झाला, तर खुलताबाद येथे दफनविधी झाला. त्याची कबर गुलामीचे आणि अनंत यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर काढण्यात यावी.
Ahilyanagar : औरंगजेबची कबर महाराष्ट्रातून काढा; हिंदुत्ववादी संघटनेची मागणी
Sakal
Updated on

अहिल्यानगर : औरंगजेबने त्याच्या सत्ताकाळात हिंदू जनतेवर अन्याय केले. मंदिरे पाडली. देशातील राजे, धर्मगुरूंना क्रूर यातना दिल्या. त्याची कबर हे गुलामी आणि अनंत यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर काढावी. अन्यथा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कबर काढतील, असा इशारा यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com