Jayant Wagh: मोदी सरकार हुकूमशाही प्रवृत्तीचे: जिल्हाध्यक्ष जयंत वाघ; गांधी कुटुंबावरील ईडीच्या कारवाईचा निषेध

Ahilyanagar News : वक्फ बोर्डाची जमीन सरकारच्या ताब्यात घेण्याचे षडयंत्र असून, ती धनदांडग्या उद्योगपतींना देण्याचा घाट घालण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना भडकाविण्याचा अधिकार सरकारला नाही.
Congress leaders protest ED’s action on Gandhi family, Jayant Wagh addressing media.
Congress leaders protest ED’s action on Gandhi family, Jayant Wagh addressing media.Sakal
Updated on

अहिल्यानगर : ईडीच्या आडून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक सूडबद्धीने कारवाई केली जात आहे. मोदी सरकार हे जुलमी व हुकूमशाही प्रवृत्तीचे आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com