

Kalsubai Trek Rescue
esakal
अकोले: कळसूबाई शिखरावर आणि हरिश्चंद्रगडावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची वन विभागाने शर्थीने सुटका केली. पावसाचा मारा, दाट धुके, निसरडी वाट आणि काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत वनरक्षकांनी जीव धोक्यात घालून शोधमोहीम राबविल्याने पर्यटकांना नवी संजीवनी मिळाली.