
नीलेश दिवटे
कर्जत : तालुक्यातील अहिल्यानगर-सोलापूर व जामखेड - श्रीगोंदे या राष्ट्रीय महामार्गावर असलेले माहीजळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह देखभालीअभावी धुळखात पडले आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. ते तातडीने सुरू करावे, अशी मागणी आहे.