
अहिल्यानगर : भारतामध्ये विविध जाती-धर्म-पंथ असून मानवता धर्म व भारतीयांना जोडणारा आहे. मोहरम जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. देशातील सर्व धर्मीय नागरिक सहभागी होतात. मोहरम बंधुभावाचा संदेश देत आहे, असे प्रतिपादन नेप्ती (ता. नगर) सरपंच संजय जपकर यांनी केले.