Sangamner : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नात लक्ष घालणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे शिष्टमंडळाला आश्‍वासन

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करून अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही तालुक्याच्या पठारभागातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप पूर्णता भरपाई दिलेली नाही. रस्त्यांची कामे काही ठिकाणी अपूर्ण आहेत.
Nitin Gadkari addresses the delegation, assuring them of focused attention and action on farmers' issues to bring about positive change in agriculture.
Nitin Gadkari addresses the delegation, assuring them of focused attention and action on farmers' issues to bring about positive change in agriculture.Sakal
Updated on

संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांकमधील (६०) रुंदीकरणात संपादित जमीनधारक शेतकऱ्यांना न्याय देणार असून, लवकरच त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडविणार असल्याचे आश्‍वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पठार भागातील शिष्टमंडळाला दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com