Ahilyanagar: जमिनीच्या वादातून गोळीबार, जेसीबीने घरे पाडली; पाच जणांना अटक

Land Dispute Turns Violent in Parner: पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून जमिनीचा वाद, गोळीबार आणि पोलिस कारवाई चर्चेत आहे.
Ahilyanagar

Ahilyanagar

esakal

Updated on

पारनेर: वाडेगव्हाण शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल (ता. १३) घडली. शेतात कंपाउंड बांधण्याच्या कारणावरून पाच ते सहा अनोळखी इसम आणि दोन महिलांनी संगनमताने फिर्यादीच्या घराची तोडफोड केली, एवढेच नव्हे तर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com