Ahilyanagar News : रब्बीत ‘कुकडी’ची चार आवर्तने : राधाकृष्ण विखे पाटील; कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीचा निर्णय

शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल, असे सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. पीक पाहणी नुसार नियोजन करावे. प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणी द्यावे. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSakal
Updated on

अहिल्यानगर : कुकडी व घोड प्रकल्पातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन्ही प्रकल्पांतून चार आवर्तने शेतीसाठी देण्याचा निर्णय आज कुकडी आणि घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com