Ahilyanagar : पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार; गणवेशही खरेदी करावा लागणार, नेमका काय निर्णय?

पूर्वीप्रमाणेच पुस्तके पुरविली जात आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेने नव्याने पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच बालभारतीकडे पोर्टलद्वारे मागणी नोंदवावी लागते. त्यानुसार ही नोंद करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
Students with heavy school bags – textbook load and uniform costs spark fresh concerns among parents.
Students with heavy school bags – textbook load and uniform costs spark fresh concerns among parents.Sakal
Updated on

अहिल्यानगर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना बालभारतीकडून नव्याने पुस्तके मिळणार आहेत. आता पूर्वीप्रमाणेच प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके दिली जाणार आहेत. बालभारतीकडे जिल्हा परिषदेने त्यासाठीची मागणी नोंदवली आहे. या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com