Vishwas Patil: इतिहास काळापासून महाराष्ट्राला फितुरीचा शाप: विश्वास पाटील; व्याख्यानमालेचा समारोप, महिलांना अश्रू अनावर..

Ahilyanagar : छत्रपती शिवराय व शंभूराजांचे नाते जिवाशिवाचे होते. परंतु काही मराठी नाटककारांनी इतिहास रंजक करण्याच्या नादात शंभूराजे व कवी कलशाच्या प्रतिमेचे विपर्यस्त चित्रण करून त्यांना उभे बदफैली ठरवले.
Vishwas Patil
Vishwas Patil sakal
Updated on

अहिल्यानगर : इतिहासकाळापासून महाराष्ट्राला फितुरीचा शाप आहे. वर्तमानातही तो सुरूच असल्याने राज्याचे नुकसान झाले आहे, असे परखड मत इतिहासकार साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com