

Akola News
esakal
अकोला: जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्या, तरी प्रत्यक्षात या योजनांचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र समोर येत आहे. या स्थिमीमुळेच जिल्ह्यात २००१ पासून ३१ मार्च २०२६ पर्यंत तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.