Akola News: उष्णतेने हिरव्या बागा पिवळ्या; केळी उत्पादकांची चिंता वाढली; जिल्ह्यातील केळी बागांवर तीव्र उन्हाचा परिणाम

Severe Heatwave Damages Banana Farms in Akola: अकोला जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे केळी आणि लिंबू बागांचे मोठे नुकसान होत आहे. ४५ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे झाडे वाळू लागली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून तापमानामुळे तीव्र उष्णतेचा कहर झालेला असून ४२ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान नोंदवले जात आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ सर्वसामान्य जनजीवनालाच नव्हे तर शेती पिकांनाही मोठ्या प्रमाणात बसतो आहे. विशेषतः केळी पिकावर या हवामान बदलाचा गंभीर परिणाम दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com