

Akola News
esakal
अकोला : ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी विंधन विहिर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालीचे काम होणार आहेत. त्यानुसार पाणी टंचाई निवारणार्थ ९० गावातील विंधन विहिर दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढतच असून, पाण्याची मागणी वाढत आहे.