Harshwardhan Sapkal: राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

Maharashtra Politics: खामगावमध्ये रोहन पैठणकर यांना जात विचारून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkalsakal
Updated on

अकोला : खामगाव येथील रोहन पैठणकर यांच्यावर त्यांच्या जात व धर्म विचारून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होणे आवश्यक असून, आतापर्यंतच्या सर्व गृहमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस हे सर्वात लाचार आणि कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com