Akola Flood: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल; शेतकरी हवालदिल, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Farmer Crisis: अंजनी खुर्द महसूल मंडळामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुसळधार सरी घटनांनी शेतातील पिके अक्षरशा वाहून गेली. बुलडाणा जिल्ह्यात तर १७ लाख हेक्टरांहून अधिक शेती मातीमोल झाली.
Akola Flood

Akola Flood

sakal

Updated on

अंजनी खुर्द : अंजनी खुर्द महसूल मंडळामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुसळधार सरी घटनांनी शेतातील पिके अक्षरशा वाहून गेली. बुलडाणा जिल्ह्यात तर १७ लाख हेक्टरांहून अधिक शेती मातीमोल झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com