Kharif Crops Delay : संततधार पावसामुळे खरीप हंगाम जाण्याची भीती; पेरणीची ७५ टक्के कामे खोळंबली

Agriculture Updates : बाळापूर तालुक्यात सलग आठ दिवस संततधार पावसामुळे ७५ टक्के खरिप पेरण्या रखडल्या आहेत. शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
Kharif Crops Delay
Kharif Crops Delay sakal
Updated on

बाळापूर (जि. अकोला) : शहर आणि तालुक्यात गत पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बाळापूर तालुक्यातील खरिपाची ७५ टक्के पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेऊन ठेवले असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या विश्रांतीकडे लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com