Ajit Pawar Meeting : सर्वप्रथम शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारवा : भारत कृषक समाजाची राज्य सरकारकडे मागणी

Agriculture Crisis : राज्य शासन शेतकऱ्यांच्या नावाने मोठमोठ्या योजना राबवते, पण त्यांची आर्थिक स्थिती अद्याप बिकट आहे. भारत कृषक समाजाने थेट आर्थिक प्रगतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अजित पवारांकडे केली.
Ajit Pawar Meeting
Ajit Pawar Meetingsakal
Updated on

अकोला : शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. त्या राबविणे गरजेचेही आहे. मात्र, सर्वप्रथम शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी भारत कृषक समाज महाराष्ट्रतर्फे राज्य सरकारकडे नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com