Maharashtra Agriculture Department Reform: कृषी विभागाचा पुनर्रचित आकृतीबंध स्थगित करा; भविष्योन्मुख नवा आराखडा व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याची आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भविष्यातील गरजा, बदलते हवामान व तंत्रज्ञान लक्षात घेऊन कृषी विभागाचा आकृतीबंध नव्याने तयार करण्याची आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
MLA Randhir Savarkar discusses the restructuring of the Agriculture Department with officials at the Agriculture Minister’s office.

MLA Randhir Savarkar discusses the restructuring of the Agriculture Department with officials at the Agriculture Minister’s office.

Sakal

Updated on

अकोला : राज्याच्या कृषी विभागाचा पुनर्रचित आकृतीबंध स्थगित करून भविष्यातील कृषी क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन नव्याने आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. २०) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सावरकर यांची बैठक झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com