विदर्भ

विदर्भात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कर्ज व नापिकीच्या चटक्‍याने हवालदिल झालेल्या विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (ता. 20) उघडकीस आले. यात भंडारा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आंधळगाव (जि. भंडारा) : येथून जवळ असलेल्या धोप येथील सुभाष विनायक मने (वय 45) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. सुभाष शेतीसह दुधाचा व्यवसाय करीत होते. त्यांच्यावर 8 ते 10 लाखांचे खासगी पतसंस्था, महिला बचतगट व इतर बॅंकेचे कर्ज होते. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे कर्जाची परतफेड करणे शक्‍य झाले नाही. मागील 15 दिवसांपासून ते विवंचनेत होते. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या मागे आईवडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा बराच आप्तपरिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT