
marathwada muktisangram history
esakal
17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, त्यापूर्वी सुमारे पावणे दोनशे वर्ष निजामाचे राज्य होते. या घराण्यात सात राजे झाले, शेवटचा राजा मीर उस्मान अली खां क्रूर आणि हिंदूद्वेष्टा होता. त्याच्या 1911 ते 1948 च्या काळात संस्थानातील जनता होरपळून निघाली.